Gat Sheti Yojana गट शेती आपल्या देशात शेती हि जास्त प्रमाणात केली जात असल्या मुळे आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. गट शेती आपल्या देशातील जास्तीत जास्त लोक हे शेती ह्या व्यवसायावर अवलंबून राहत आहे. त्यामुळे आपल्या देशातील केंद्र तसेच राज्य सरकार हे देशातील नागरिकांसाठी अनेक शासकीय वेगवेगळ्या योजना राबवित असतात. अशा शाशकीय योजना पैकी एक योजना राबवण्यात येते ती म्हणजे गट शेती योजना होय. Gat Sheti Yojana सण २०२२-२३ पर्यंत देशातील सर्व शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्या हस्ते अनेक महत्वपूर्ण अशा योजना आणि नवनवीन उपक्रम हे राबविण्यात येत असतात आहे. आजच्या या लेखा मध्ये आपण गट शेती योजना बद्दल संपूर्ण माहिती बारकाईने जाणून घेणार आहोत. Gat Sheti Yojana
गट शेती योजना म्हणजे काय पहा खालील प्रमाणे
- गट शेती म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन स्वतः न कसता अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येणे आणि एकत्र आल्या नंतर शेती शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रामध्ये सामूहिक रित्या शेती करणे म्हणजे यालाच गट शेती असे म्हटले जात आहे.
- तसेच गट शेती म्हणजे शेती संबंधित इतर उत्पादनावर प्रक्रिया करणे तसेच मूल्यवर्धन करणे हे सुध्दा गट शेती होय.
- गट शेती gat sheti मध्ये सर्व शेतकरी एकत्र येऊन विपणन करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करत असतात, आणि या सर्व बाबींच्या माध्यमांतून आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा म्हणजेच गट समूहाचा विकास साध्य करून सर्व शेतकऱ्यांची समूहाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करणे म्हणजे गटशेती आहे.
गट शेती योजनेची अंमलबजावणी कश्या प्रकारे केली जाते:-
महाराष्ट्र राज्यात गट शेती योजना अंतर्गत शेती करण्यासाठी ज्यांना गट शेती करायची आहे त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणी करावी व गट स्थापन करावा लागतो. अथवा कंपनी कायदा 1956 च्या तरतुदी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून शेतकरी गटाची नोंदणी करणे अतंत्य आवश्यक राहणार आहे.
हे हि वाचा : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022
गट शेती योजना अनुदान खालील प्रमाणे:-
- मित्रानो वरील सर्व गोष्टी पूर्ण करून तुम्ही गट नोंदणी केल्या नंतर या गट शेती योजना अंतर्गत गटा साठी दोन वर्षांत या गटास जास्तीत जास्त एक कोटी रुपयांचे अनुदान हे शासनातर्फे देण्यात येत असते.
- आणि या गट शेती योजना चा लाभ देण्यासाठी 200 इतक्या नोंदणीकृत शेतकरी गटांना समूहांना या गट शेती योजना चां लाभ देण्यासाठी पात्र ठरविण्यात येत असते आहे.
- या गट शेती योजना च्या माध्यमातून तुमच्या भागातील शेती पद्धती व शेतीचा प्रकल्प हा विचारात घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर गटशेती कशी करायची या साठी गट शेती करण्याचे एक मॉडेल हे तयार करण्यात येत असते.Gat Sheti Yojana
- या गट शेती च्या माध्यमातून शेतकरी समूहाला शेती व्यवसाय सोबतच शेती पूरक व्यवसाय तसेच विपणन या सर्व बाबींचे महत्व समजावे तसेच शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा या उद्देशाने पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग व रेशीम उद्योग इत्यादी विभागांच्या देखील आदर्श नमुना प्रकल्पाचा सुद्धा समावेश ह्या गट शेती योजना च्या माध्यमातून करण्यात येत आहे.
- तसेच या गट शेती योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना सर्वच शेती संबंधित जसे, शेती चे काम करण्यासाठी लागणारी विविध प्रकारची अवजारे, यंत्रे इत्यादी चा समावेश हा करण्यात येत असतो.
- जर या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संख्या १०० एकराच्या पटीमध्ये जर वाढवली तर शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान देखील शासनातर्फे वाढविण्यात येत असते. जर वरील प्रमाणे शेतकऱ्यांची संख्या वाढविली तर प्रत्येकी 100 एकरांसाठी १ कोटी रुपये इतक्या रुपयाचे अनुदान वाढ करत असतात. गट शेती साठी शेतकऱ्यांची संख्या वाढविणे इतकेच जमीन चे म्हणजेच एकराचे प्रमाण देखील वाढवणे महत्वाचे असणार आहे. Gat Sheti Yojana
- गट शेती या योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थ्यांनी घ्यावा तसेच शेतकरी गटांनी चांगली कामगिरी करून या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन स्वतःचा विकास साधावा या साठी जे शेतकरी उत्कृष्ट कामगिरी करतील अशा शेतकरी गटांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या मध्ये प्रथम येणाऱ्या शेतकरी गटास २५ लाख रुपये अनुदान तर द्वितीय येणाऱ्या गटास १५ लाख रुपये अनुदान तसेच जो गट तृतीय येईल त्या गटास ५ लाख रुपये इतके पारितोषिक हे शासनातर्फे देण्यात येत आहेत.
समूह किंवा गट शेतीची आवश्यकता खालील प्रमाणे
आपल्या देशातील शेतकऱ्यांकडे एकाकडे कमी प्रमाण शेत जमीन आहे, आपल्या देशामध्ये अल्पभूधारक शेतकरी यांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. त्या मुळे एकटा शेतकरी हा पाहिजे तसा शेती व्यवसाय तसेच उत्पन्न करू शकत नाही. त्याला स्वताच्या कमी जमिनीसाठी जास्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे लागत खर्च वाढल्या मुळे शेतकऱ्यांना जेवढे उत्पन्न होईल त्या मध्ये त्यांच्या खर्च वजा केल्या नंतर मिळणारा फायदा फार कमी प्रमाणात होतो.
याच कारणामुळे समूह किंवा गट शेती करून शेती ही सामुहिकरीत्या करून विकास साधता यावा म्हणून गट शेती हा पर्याय निवडावा.
हे हि वाचा :भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% शेतकरी अनुदान योजना 2022-23
समूह शेतीचे फायदे काय काय आहेत:-
गट शेती मध्ये शेती ही सामुहिकरीत्या करण्यात येत असल्यामुळे गट शेती करताना उच्च तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब हा करण्यात येत असतो. त्यामुळे शेती खर्च कमी होऊन शेती व्यवसाय फायदेशीर होण्यास मदत होत असते होईल. तसेच गट शेती मध्ये सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा शेत माल सामूहिकरीत्या विकल्यामुळे शेत मालावर येणारा खर्च उत्पादन तसेच वाहतूक खर्च कमी येत असतो.
गट शेती मध्ये सर्व शेतकरी एकत्र पणे शेती करत असल्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रामणावर शासन भांडवल उपलब्ध करून देत असत. तसेच खर्च कमी येतो आणि उत्पादन ही जास्त प्रमाणात होणार असल्याने शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे शक्य होत आहे.
4 thoughts on “Gat Sheti Yojana: गट शेती योजना काय आहे आणि फायदे अनुदान 2022”