भुईमुग पिक संरक्षण 2022 - डिजिटल शेतकरी

भुईमुग पिक संरक्षण 2022

भुईमुग महाराष्ट्रात भुईमुगाच्या पिकावर पाने गुंडाळणारी अळी, मावा, फुलकिडे, तुडतुडे या किडी प्रामुख्याने आढळून येत असतात.भुईमुग याशिवाय काही भागात हुमणी, वाळवी किंवा पाने खाणा-या अळ्या या किडींचाही उपद्रव झाल्याचे आढळून येत आहे. मावा ही कोड विशेषतः पाऊसमान योग्य असेल तेव्हा भुईमूग फुलोन्यात किंवा आन्याच्या अवस्थेत असताना जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात जास्त दिसून येत असतत . तुडतुडे खरीप हंगामात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जास्त प्रमाणात दिसत असतात.

भुईमुग कमी पाऊसमान आणि उष्ण हवामानात तुडतुड्यांचा उपद्रव जास्त हानिकारक आहे. आपल्याकडे फुलकिड्यांच्या तीन प्रकारच्या जाती असून पाऊसमान व जास्त तापमान असेल त्यावेळी काळसर रंगाचे फुलकिडे दिसत असतात. भुईमुगाच्या खालील पानावर पांढरट चट्टे/पट्टे दिसून येत असतात. तर इतर दोन प्रकारच्या तुडतुड्यामुळे भुईमुगाच्या वरील आणि मधल्या पानावर पिवळसर चट्टे दिसत असतात  आणि त्यामुळे पाने अत्यंत छोटी राहून ‘शेंडामर’ (बूड Necrotic Disease) हा विषाणुयुक्त रोग हा पडत असतो. विशेषतः ऑगस्ट-सप्टेंबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात या किडीमुळे जास्त नुकसान होत असते. या किडींशिवाय पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर पडत असल्याचे दिसून येत  आहे. विशेषत: खरीप हंगामाबरोबर उन्हाळी हंगामात जिथे भुईमूग घेतला जातो अशा भागामध्ये या किडीमुळे खरीप हंगामात भुईमुगाचे खूप नुकसान होत आहे.

पडून तापमान वाढत जाऊन पाण्याचा ताण जेव्हा पिकावर पडतो अशावेळी ही कोड फार मोठ्या प्रमाणावर पडून भुईमुगाचे संपूर्ण नुकसान झाल्याचे दिसून येत असते. या किडी बरोबरच निरनिराळ्या प्रकारच्या पाने खाणा-या अळ्या काही वेळेस काही भागात दिसून येत असतात. तर मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रात हुमणी/वाळवी सारख्या किडीमुळे झाडे वाळून गेलेली दिसत असतात. या सर्व किडींच्या उपद्रवाचा काळ फुलो-यात किंवा आन्याच्या अवस्थेत असल्याने पिकाचे नुकसान जास्त होते आणि  भुईमूग उगवणीनंतर ३५  ते ६० दिवसांचा काळ हा मावा, फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी, पाने गुंडाळणारी अळी व पाने खाणा-या अळ्या या किडींच्या नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाचा असून या अवस्थेत जर पीक संरक्षणाचे उपाय योजले नाहीत, तर उत्पादनात घट येऊन आर्थिकदृष्ट्या किफायतशीर उत्पादन होत नसते.

किडी व त्यावरील उपाययोजना

फुलकिडे : फुलकिड्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ५-७  फुलकिडे प्रति शेंडा गाठल्यावर क्रिनॉलफॉस २५-३०  टक्के प्रवाही १४00 मि.लि. प्रतिहेक्टरी ५00-५५०  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुडतुडे : तुडतुडयांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी किडींनी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी १७  ते २o तुडतुडे प्रति झाड गाठल्यानंतर क्रिनॉलफॉस २५-३०  टक्के प्रवाही १४oo मि.लि. प्रति हेक्टरी ५00-५५०  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पाने पोखरणारी अथवा गुंडाळणारी अळी : या अळीच्या नियंत्रणासाठी दोन किंवा तीन  अळ्या प्रति झाड किंवा झाडाच्या मध्यवर्ती भागात १o-15  टक्के पाने पोखरलेली किंवा प्रत्येक मीटर ओळीतील झाडावर १-२  अळी अशी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी आढळल्यास क्रिनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १ लिटर प्रतिहेक्टरी ५00-५५०  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रोग व त्यावरील उपाययोजना

भुईमुगावर मर, मुळकूज, खोडकूज, तांबेरा, टिका आणि शेंडेमर हे रोग प्रामुख्याने आढळत असतात.

तांबेरा आणि टिका : तांबेरा आणि टिका या रोगाच्या नियंत्रणाकरिता टेबकोनॉझोल २५-३०  टक्के डब्ल्यु.जी. ५oo ते ७५० ग्रॅम प्रति हेक्टरी ५oo-550  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मुळकूज आणि खोडकूज : मुळकूज व खोडकूज रोगाच्या नियंत्रणाकरिता काबाँक्झीन ३७.५-३८  टक्के अ थायरम ३७.५-३८  टक्के डी.एस. याची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी किंवा काबॅन्डॅझिम २५ टक्के + मॅन्कोझेब ५o टक्के डब्ल्यु.एस. ३ ते ३.५-४  ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

खत नियोजन

सेंद्रिय खते

प्रति हेक्‍टरी पूर्व मशागत करताना शेवटच्या कुळवणी अगोदर जमिनीत 7.5-९  टन शेणखत किंवा कंपोस्ट खत चांगले मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खतांमधून जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमीन भुसभुशीत होत असते.त्याचबरोबर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते तसेच जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढून जमिनीचे आरोग्य चांगले राखले जात असते.

शेणखतातून महत्त्वाच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन पीक वाढीवर चांगला परिणाम दिसून येत असतो.

रासायनिक खते

पेरणीवेळी 25-२७  किलो नत्र (युरिया खतातून), 50-५५  किलो स्फुरद (एसएसपी खतातून) प्रति हेक्‍टरी द्यावे.

भुईमुगास नत्र व स्फुरद ही महत्त्वाची अन्नद्रव्ये लागत असतात.  आणि त्याचबरोबर सल्फर व कॅल्शियम ही दुय्यम अन्नद्रव्ये द्यावी लागतात म्हणून स्फुरद देताना तो एसएसपी या खतातून घ्यावा.

सल्फर व कॅल्शियमची उपलब्धता करण्यासाठी पेरणीवेळी हेक्‍टरी 200-२५०  किलो जिप्सम जमिनीतून घ्यावे. त्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य जस्त 20-२२  किलो व बोरॉन 5-६  किलो प्रति हेक्‍टरी द्यावे. राहिलेले 200 किलो जिप्सम आऱ्या सुटताना घ्यावे आणि  जेणे करून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते.

2 thoughts on “भुईमुग पिक संरक्षण 2022”

Leave a Comment