- कापूस( cotton )हे महाराष्ट्रातील मुख्य नगदी पिक असुन विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पिकास अनन्यसाधारण महत्व आहे. सन २0१३-१५ मध्ये ३८.७१ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस( cotton ) पिकाची लागवड होऊन ३५६ कि.ग्रॅ. रुई एवढे सरासरी हेक्टरी उत्पादन मिळवले होते. सन २00२-0३-०४ मधील मराठवाड्यातील कपाशीचे क्षेत्र ८.६५ लाख हेक्टर वरुन सन २0१३-१४ मध्ये १७.४५ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे.
- मराठवाड्यातील उत्पादकता सन २००२-०३-०४ च्या तुलनेत दुप्पट (३१७ कि.ग्रॅ.रुई/हेक्टरपर्यंत) झाली असून एकूण उत्पादन जवळपास चौपट (३२.५४ लाख गाठी) झाले होते. मराठवाड्यातील कपाशीच्या( cotton ) क्षेत्राचा जिल्हानिहाय आढावा घेतल्यास आढळून येते आहे की कापूस पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये (४.३४ लाख हेक्टर) परंतु अनेक शेतक-यांना बी टी(cotton) कपाशीपासून किफायतशीर उत्पादन मिळत नसल्याचे दिसून येतात.
- याची कारणे पाहिल्यास अयोग्य जमिनीवरील बी टी कपाशीची लागवड, लागवडीचे अयोग्य अंतर, रासायनिक खतांच्या वापराचे अयोग्य प्रमाण, वेळ, पाणी व कोड व्यवस्थापन ही आहे. या बाबींचे व्यवस्थापन ज्या शेतक-यांना जमेल त्या शेतक-यांकरिता बी टी कपाशीचे(cotton) फायदेशीर उत्पादन हमखास मिळत.
अधिक उत्पादनासाठी जमीन कशी असावी पहा !
कापूस(cotton) पिकाची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलसंधारणशक्ती उत्तम असणा-या मध्यम ते भारी जमिनीवर करण्यात येते. उथळ परंतूकधी कमी खोली असणा-या व हलक्या जमिनीवर कपाशीची लागवडच करु नये. तसेच पाणी धरून ठेवणारी व पाणथळ जमीन कपाशीला हानिकारकच असते.
जमिनीची मशागतकशी करावी पहा !
नांगरणीमुळे जमिनीमध्ये कठीण थर तयार झाल्या असल्यास तो फोडला जातो. कोरडवाहू लागवडीसाठी भारी व काळ्या जमिनीमध्ये दोन तीन वर्षांनी एकवेळा खोल नांगरणी करून घावी. नांगरणीनंतर मोगडणी करावी. यामुळे मातीची ढेकळे फुटतात. मोगडणीनंतर दोन-तीन वखराच्या पाळ्या ३0 सें.मी. रुंदीच्या स-या पाडाव्या.सेंद्रिय खतांचा वापर सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत सुधारत.
जलधारणाशक्ती वाढते, हवा खेळती राहते आणि अन्नद्रव्य उपलब्ध व विद्राव्य करुन देणा-या जिवाणूची संख्या वाढण्यास मदत होते. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात सकारात्मक बदल होतात . शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस(cotton) लागवडीसाठी ५ टन (१०-१२ गाड्या) व बागायती लागवडीसाठी १0 टन (२०-२५ गाड्या) चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत शेतात मॅग्रेशियम, झिंक इत्यादी सूक्ष्म मूलद्रव्यांचे प्रमाण वाढते.
पिकांची फेरपालट का करावी पहा !
पीक पद्धतीचा प्रकारे (निखळपीक, मिश्रष्पीक, आंतरपीक) अवलंबून असतो. कोरडवाहू क्षेत्रामध्ये सोयाबीन, ज्वारी, मूग व उडीद या पिकानंतर पुढील वर्षी कापूस अशी फेरपालट करावी. बी टी कापूस वेचणी लवकर येत असल्यामुळे बी टी कपाशीनंतर(cotton) पुढील हंगामात गहू, उन्हाळी भुईमूग अशी पीकपद्धती फायदेशीर असतात .
वाणांची निवड कशी करावी!
सध्यस्थितीत बाजारात अनेक बी टी कपाशीचे संकरित वाण उपलब्ध आहे. यापैकी कोणता वाण निवडावा याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम होत आहे. बी टी कपाशीचा(cotton) वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचे विचार विनिमय करण्यात यावा. आपल्या भागात उत्पादनात चागला असणारा वाण निवडावे . रस शोषण करणा-या किडींना सहनशील,प्रतिकारक्षम संकरित वाण असा.
रोगांना (मर, दहिया इतर ) बळी न पडणारा वाण निवडण्यात यावा. पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. बोंडाचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम आहे . बागायती लागवडीसाठी पुनर्बहारक्षमता असणारा वाण निवडावा. शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते त्यामुळे उशिरा लागणा-या बोंडाचा सुध्दा आकार मोठा राहतो आणि बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते.
बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे व कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार चागले होणारे वाण निवडावेत. बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर फुटणारा व धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडा. ज्यामुळे कपाशीला बाजारभाव चांगला मिळू शकतो. वरील गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील स्वतःचा अनुभव तसेच आपण स्वत: अन्य शेतक-यांच्या शेतावरील पीक पाहून बी टी कपाशीची वाणाची निवड करण्यात यावी. अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांची गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापनानुसार लागवड न केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल व फायदा होईल.
पेरणीची वेळ कोणती असावी!
मराठवाड्यामध्ये बागायती कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटचा दोन आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी. तर कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मान्सूनचा तीन किवा चार इंच पाऊस पडल्यावरच करावी. पेरणी योग्य वेळेवर करणे आवश्यकता आहे. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घटते. त्यामुळे यानंतर पेरणी करु नये. पेरणीस एक आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात एक क्रेिटल किवा त्यापेक्षा जास्त पर्यंत घट होऊ शकते.
बी. टी कपाशीसाठी पेरणीचे अंतर!
बी टी कपाशीमध्ये वाढणा-या बोंडाकडे उपलब्ध अन्नद्रव्यांचे वहन होत असल्यामुळे झाडाची जमिनीस समांतर (आडवी) वाढ कमी होत असून फळफांद्याची लांबी(cotton) कमी झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे बी टी कपाशीची लागवड कमी अंतरावर करुन हेक्टरी झाडांची संख्या वाढविणे जास्त शक्य झाले आहे. रोपांच्या आवश्यकते पेक्षा जास्त संख्येमुळे कापूस पीक संख्या अधिक अपर्याप्त झाल्यास पीक उत्पादनात घट येईल. म्हणून पेरणीचे अंतर योग्य ते ठेवावे.
बीटी कापूस कोरडवाहू जमीन लागवड : १२० x ४५ सें.मी किवा (४ x १.५ फूट) अंतरावर करण्यात यावी.
बी टी कापूस बागायती जमीन लागवड : १५o x ३० सें.मी किवा (५ x १ फूट) किंवा १८o x ३० सें.मी. (६ x १ फूट) अंतरावर करण्यात यावी.
आश्रयात्मक (रेफ्युजी) ओळी : बोंडअळ्यांची बी टी कापसाच्या झाडांवर प्रादुर्भाव केल्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पुढील पिढ्यामध्ये परिणाम बी टी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होण्याची शक्यता होत आहे. जर बोंडअळ्यांचा बी टी कापसाच्या बरोबरीने विना बी टी कपाशीवर प्रादुर्भाव झाला तर त्यांच्यामध्ये बी टी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होत नाही म्हणून बी टी कपाशीच्या पॅकेटमध्ये देण्यात आलेले बी टी विरहीत कपाशीचे बियाणे बी टी कापसाच्या सर्व बाजूने पाच रांगेमध्ये लावण्यात यावे आवश्यक आहे.
त्याला आश्रयात्मक ओळी असे म्हणतात. यामुळे बोंडअळ्यांमध्ये बी टी टॉक्सीन विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होण्यास अटकाव नकी होईल. बरेच शेतकरी बी टी विरहीत काही ओळींमुळे चालू हंगामातील उत्पादन कमी होईलच म्हणून बी टी विरहीत बियाण्याचा वापर कमी करीत नाहीत असे खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परंतु बी टी कपाशीच्या उत्पादकतेतील शाश्वततेसाठी व या तंत्रज्ञानाच्या दीर्घकालीन फायदा होण्यासाठी बी टी कपाशीसोबत बी टी विरहीत बियाणे लावणे नितांत गरज आवश्यक आहे.
बीजप्रक्रिया : कपाशीमध्ये रोग व अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी पुढीलप्रमाणे बीजप्रक्रिया करा किवा करतात . काही बुरशीजन्य रोगांचा प्रसार बियाणाद्वारे होतोत. त्यामुळे बियाणात थायरम/कॅप्टन/सुडोमोनास या बुरशीनाशकंची ४ ग्रॅम प्रति कि.ग्रॅ. बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया पूर्ण करावी. यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
पिकाच्या वाढीसाठी नत्रस्थिरीकरण करण्यासाठी व स्फुरद विरघळविणा-या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी व नत्र स्थिरीकरणासाठी अॅझेटोबॅक्टर/अॅझोस्पिरीलम या जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. यामुळे नत्रस्थिरीकरण केले जाते व नत्र खतांच्या मात्रेमध्ये बचत करण्यात येते . जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करण्यासाठी २4 ग्रॅम प्रति कि.ग्रॅ. बियाणे या प्रमाणात जिवाणू संवर्धकाचे गुळाच्या पाण्यात घट्ट मिश्रण तयार करुन बियाण्यास चोळावे व सावलीत वाळवावे. बुरशीनाशक/ कोडनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर जिवाणुसंवर्धकाची प्रक्रिया करण्यात यावी.
आंतरपिके!
कपाशीचे पीक निवळ घेण्याऐवजी त्यामध्ये आंतरपिके घेतल्यास त्या क्षेत्रापासून मिळणारे एकूण व निव्वळ आर्थिक उत्पन्न कपाशीपेक्षा अधिक मिळते. बी टी कपाशीमध्ये तूर, मूग, उडीद किवा सोयाबीन या कपाशीच्या ६ ओळीनंतर तुरीची १ ओळ किंवा कपाशीच्या ८ ओळीनंतर तुरीच्या २ ओळी घेणे ही आंतरपीक पद्धती महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे .
त्याचमुळे उडीद व सोयाबीन ही आंतरपिके १:१ प्रमाणात (कापसाच्या एका ओळीनंतर आंतरपिकाची एक ओळ) घेतल्यास फायदेशीर सकल उत्पादन मिळते. कपाशीच्या लागवडीमध्ये ओळींतील अंतर हे शिफारशींपेक्षा जास्त ठेवल्यास दोन ओळींमध्ये वाढविल्यास त्याच क्षेत्रापासून अधिक आर्थिक उत्पन्न मिळणे आवश्क आहे.
कोरडवाहू लागवडीमध्ये १२० x ४५ सें.मी. अंतरावरील लागवडीमध्ये मूग या आंतरपिकाची लागवड १:२ या प्रमाणात केल्यास सर्वाधिक फायदेशीर उत्पादन मिळवता येते . याप्रमाणे मुगाच्या आंतरपीक जमीन लागवडीसाठी प्रति हे . ६-८ कि.ग्रॅ. बियाणे लागते.
अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे असावे!
बी टी कपाशीमध्ये सुरुवातीच्या बहाराचे रूपांतर बोंडामध्ये होण्याचे प्रमाण कमी जास्त आहे. फुले आणि बोंडे गळण्याचे प्रमाण कमी झाल्यास उत्पादनात वाढ होत आहे. अधिक उत्पादनाच्या प्रमाणात पिकाची अन्नद्रव्याची गरज देखील पूर्ण करणे गरजेचे आहे. कोरडवाहू व बागायती बी टी कापूस पिकास रासायनिक खतांच्या मात्रा देण्याच्या शिफारशी आहेत पहा.
शेतक-यांमध्ये पिकास द्यावयाची शिफारस केलेली मात्रा व प्रत्यक्ष वापरावयाच्या खताची मात्रा याबाबत गोंधळ झालेला दिसतो. याकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या खतांनुसार विविध पर्याय पुढे देण्यात आले आहेत. कोरडवाहू व बागायती कापूस पिकासाठी प्रतिएकर खताची मात्रा देण्यासाठी बाजारातील रासायनिक खताच्या ग्रेडच्या उपलब्धतेनुसार पुढीलपैकी (अ, ब, क,ड आणि इ यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा.)
ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याची पध्दत पहा !
कापूस लागवड ठिबक सिंचनावर करुनही बरेच शेतकरी खते जमिनीतूनच देत आहे. ज्या शेतक-यांनी कापूस ठिबक सिंचनावर लावले आहे. त्यांनी रासायनिक खते व्हेंव्युरीद्वारे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देत राहावे. ठिबक सिंचन संचाचा पूर्ण फायदा त्याद्वारे खते दिल्यानंतरच होट आहे. यासाठी आपल्या संचास व्हेंच्युरी (ठिबक संचातील पाण्यामध्ये विद्राव्य खत सोडणारे साधन म्हणजे ) असणे आवश्यक आहे.
ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांची मात्रा : ८o:४o:४0 कि.ग्रॅ. नत्र, व स्फुरद, पालाश प्रति हेक्टर.
ठिबक सिंचनातून खते देताना खते १००किवा १०५ दिवसांपर्यंत विभागून द्यावीत. किंवा स्फुरद खते पेरणीबरोबर मातीद्वारे दिली तर्री काही हरकत नाही परंतु कापूस लागवड केल्यास नत्र व पालाशयुक्त खते व्हेंव्युरीद्वारेच द्यावीत.
ठिबक सिंचनाव्दारे देता येणारी विद्राव्य खते : युरिया (४६:०:०), १९:१९:१९, आणि मोनो पोटेंशियम फॉस्फेट (0:५२:३४), मोनो अमोनियम फॉस्फेट (१२:६१:०), पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५), सल्फेट ऑफ पोअॅश (0:0:५o), युरिया फॉस्फेट (१८:४४:o), अमोनियम सल्फेट (Q0:0:0), कॅशियम नायट्रेट.
विद्राव्य खतांची फवारणीकशी करावी पहा!
कपाशीला पाते पाने लागण्याच्या वेळी (पेरणीनंतर साधारणत: ४५किवा ५० दिवसानंतर) दोन टक्के डी.ए.पी. खताची व बोंडे लागण्याच्या वेळी (पेरणीनंतर ७७ दिवसांनी) दोन टक्के युरिया पाण्यात मिसळून (२20 ग्रॅम खत प्रति १० लिटर पाणी) पिकावर फवारणी केल्यास उत्पादनात १०० % वाढ होते. कोरडवाहू लागवडीमध्ये पीक वाढीच्या काळात पावसाची उघडल्यास २ टक्के पोटॅशियम नायट्रेटची (२oo ग्रॅम खत प्रति १० लिटर पाणी) फवारणी १२ दिवसांच्या आत करण्यात यावी.
सूक्ष्म मुलद्रव्ये म्हणजे काय पहा!
बी टी कपाशीस मुख्य अन्नद्रव्यांच्या मात्रेबरोबरच काही सूक्ष्म मूलद्रव्यांची आवश्यकता आहे . याकरिता मातीमध्ये मॅग्रेशियम, झिंक, बोरॉन यापैकी एखाद्या मूलद्रव्याची कमतरता असल्यास मॅग्रेशियम सल्फेट २० कि.ग्रॅ./हेक्टर, झिंक सल्फेट २२ कि.ग्रॅ./हेक्टर व बोरॉन ५ कि.ग्रॅ./ हेक्टर आवश्यकता पाहून जमिनीतून द्यावेत. सूक्ष्म मूलद्रव्ये शेणखतामध्ये खतासोबत सूक्ष्म मूलद्रव्ये देऊच नही. मॅग्रेशियम सल्फेट ०.२ टक्के (२२ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) ची फवारणी फुलेलागल्या नंतर व बोंडे पक्र होण्याच्यावेळी करावी.
तण नियंत्रण व आंतरमशागत म्हणजे काय पहा !
पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकामध्ये येणारी तणे, गवत अन्नद्रव्य, पाणी, सूर्यप्रकाश यासाठी कापूस पिकासोबत स्पर्धा करतात. कपाशीच्या पिकात गवत नियंत्रण न केल्यास उत्पादनात ७5 -८5 टक्के घट होते. कपाशीमध्ये तण स्पर्धेचा कालावधी पेरणीनंतर ५५ दिवसांपर्यंत असतो.
यामुळे पेरणीपासून दोन ते अडीच महिन्यापर्यंत पीक तणमुक्त ठेवावे. तण नियंत्रण व जमिनीत हवा खेळती राहण्यासाठी कपाशीच्या पीक ३ आठवड्याचे असताना करावी व लगेच कोळपणी किवा खुरपणी करावी, यानंतर ५ आठवड्यानंतर दुसरी निंदणी व कोळपणी करावी. पिकास दोन खुरपणी/निंदणी व ३-४ कोळपण्या कराव्यात. कपाशीसाठी उगवणपूर्व पेंडीमॅथलीन हे तणनाशक ०.७६ कि.ग्रॅ. प्रति हेक्टर या प्रमाणात लागणीनंतर परंतु बियाणे उगवणीपूर्वी वापरावेत. या तणनाशकाचा वापर केल्यास द्विदलवर्गीय तणांचे ४ आठवड्यापर्यंत चागले उत्तमरितीने नियंत्रण होते.
तणनाशक वापरल्यास पेरणीनंतर ६ आठवड्यानंतर एकदलवर्गीय तणांचे नियंत्रण करण्यासाठी एक निंदणी व कोळपणी खुरपणी करावी. उगवणीपूर्व तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रति हेक्टरी १ooo लिटर या प्रमाणात तर उगवणीपश्चात तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रतिहेक्टरी ६०० लिटर या प्रमाणात पाणी वापरावे. बाजारामध्ये पायरीथायोबंक सोडियम व क्युझॉलफॉपइथाईल ही उगवणीपश्चात वापरावयाची तणनाशके मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. लेबल क्लेमनुसार तणे २-४ पानांवर असताना यांचा वापर करावा. सामान्यत: अशी परिस्थिती लागवडीनंतर २२ ते २९ दिवसांनी येत आहे .
हे हि वाचा : डाळिंब लागवडी संदर्भात शेतकऱ्यांनो जाणून घ्या विशेष तंत्रज्ञान
मूलस्थानी जलसंधारण म्हणजे काय पहा!
शेवट नंतर कोळपणीच्या वेळी कोळप्याच्या जानोळ्यास दोरी/पोते बांधून सऱ्या पाडाव्यात. त्यामुळे झाडांना मातीचा भर देता येतो व पावसाच्या शेवटच्या काळात पडणारे पाणी जमिनीमध्ये अधिक प्रमाणात मुरत जाते. याचा फायदा कपाशीची बोंडे पक्र होण्यासाठी होत आहे. पीक ९१ ते १oo दिवसांचे झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या तसेच पुढील काळात व अवर्षण परिस्थितीत या स-यांचा उपयोग चागले पाणी देण्यासाठी होतो. या स-या जमिनीच्या उतारास आडव्या सहज आसल्यास पाडाव्यात. त्यामुळे मातीची धूप कमी होते व जास्तीतजास्त पाणी हे चागल्या प्रकारे जमिनीत मुरते.
पाणी व्यवस्थापन कसे करावे पहा !
कापूस(cotton)पिकास जमीन, हंगाम, हवामान व वाणाचा कालावधी यानुसार सिंचनाची गरज कमी/जास्त होते असते. महाराष्ट्रामध्ये कपाशीस हंगामानुसार ३००-७०० मि.मी. सिंचनाची गरज लागते. कापूस (cotton) पिकास एकूण पाण्याच्या गरजेपैकी उगवणीपासून पाते पाने लागण्यापर्यंत २० ते २५ टक्के, पाते लागणे ते फुले लागण्याच्या काळात ४० टक्के, फुले लागणे ते बोंडे लागण्यापर्यंत ४० टक्के ते शेवटची वेचणी होईपर्यंत २० टक्के पाण्याची गरज लागत असते .
परंतु सुरुवातीच्या काळात कापसासाठी पाण्याची गरज कमी असते. पाते लागण्यापासून बोंडे लागण्यापर्यंत कपाशीची पाण्याची सुरुवातीच्या काळात जर पावसाचे प्रमाण कमी जास्त झाल्यास झाडाची व मुळांची वाढ खुटते. फुले लागणे व बोंडे भरण्याच्या काळात पाण्याची कमतरता असल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याची काळजी घेणे.
या काळात पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित पाण्याची सोय वापर करावा. बागायती बी टी कापसाची पेरणी मे महिन्याच्या आट अखेरीस करण्यात येते. पेरणीनंतर पाऊस पडेपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार ७ ते १२ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पीक वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाची गरज प्रामुख्याने पावसाच्या पाण्यानेच भागते आणि गरज असते . जर पावसाचा खंड पडल्यास पिकास पाणी वेळेवर द्यावे
दहिया रोग म्हणजे काय!
कि.ग्रॅ. या प्रमाणात धुरळणी करावी किंवा काबॅन्डॅझीम या बुरशीनाशकाची १० ग्रॅम/ १o te 12 लिटर पाणी (०.१ टक्के तिव्रतेची) किंवा पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम प्रति १o लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करण्यात यावी. पेरणीनंतर ३0,६0 व ९0 किवा ९५ दिवसांनी फवारणी केल्यास रोगाचा चांगला प्रतिबंध होतो.
1 thought on “cotton : बी. टी. कापूसा ची लागवड कशी शेतकरी बांधवांसाठी विशेष माहिती 2022”